Latest News
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
यावर्षी राज्यात पाऊस कमी झालेला आहे, त्यातच परतीचाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे उजनीसारख्या मोठ्या धरणातही फक्त 58 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला
Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा मुहूर्त ठरला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण
योध्येतील राम मंदिराचं काम लवकरच पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटनाचा जंगी कार्यक्रम आता लवकरच पार पडणार आहे
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस येत्या दसऱ्यापासून सुरवात होणार – नरेंद्र पाटील
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत ७० हजार व्यावसायिक तयार झालेले आहेत. राज्यात सध्या ७० हजार लाभार्थ्यांना ५ हजार १४० कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांनी व्यवसा
उद्योग व कृषी क्षेत्रात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उत्तम नेतृत्व – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर ही संस्था उद्योग आणि कृषी क्षेत्रात उत्तम नेतृत्व करत असून उद्योजक, व्यापारी यांच्या विकासात संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे,
कांद्याच्या दरात दुपटीने वाढ, किरकोळ मधे 50 रुपया किलो
यंदा पाऊस लांबल्याने कांदा पिकाला उशीर झाला. त्यामुळेच किमंतीमध्ये वाढ होताना दिसत आहे.