Latest News
दावोसहून महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक घेऊन मुख्यमंत्री परतले, मुंबईत येताच पहिली प्रतिक्रिया काय?
नवी मुंबई: दावोस (Davos) येथील आंतरराष्ट्रीय परिषदेवरून (International conference) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) आज मुंबईत परतले. मुंबई विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शालेय शि
टोमॅटोचे भाव घसरले; शेतकऱ्यांना मोठा फटका
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मध्ये गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत .. बाजार समितीत टोमॅटोचा भाव दोन ते चार रुपये किलो असल्याने उत्पादन खर्च का
सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! यंदा डाळींच्या किंमतीत वाढ होणार नाही
देशातील महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने यंदा वर्ष सुरु होताच उपाय योजना केली आहे. या वर्षात डाळीच्या भावावरुन रान पेटणार नाही, याची काळजी केंद्र सरकारने अगोदरच घेतली आहे. त्यासाठी विविध
ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; पुढच्या वर्षीपासून काटामारी बंद; सरकारचा नेमका निर्णय काय..?
पुणेः गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील साखर कारखान्यामधून ऊस वजन करताना कारखानदारांकडून काटामारी केली जात आहे. त्याचा फटका ऊस उत्पादकांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याची टीका स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष
तब्बल दोन दशकांनंतर पुणे APMCच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
नवी मुंबई : तब्बल दोन दशकांनंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने बाजार समितीची निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार १६ जानेवारीपासून मतदार याद्य
यंदापासून भोगी सण पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा !
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त यंदापासून भोगी हा सण पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण