Latest News
मुंबई APMCच्या ६५ कोटी घोटाळा प्रकरणी मोठ्या अधिकाऱ्यांचे नाव येणार बाहेर!
मुंबई कृषीउत्पन्न बाजार समितीने जानेवारी ते मे २०१४ साली तीन टप्प्यात ६५ कोटीची रक्कम मुदत ठेवीवर ठेवण्याचा प्रस्ताव पास केला. या प्रस्तावावर तत्कालीन सचिव सुधीर तुंगार आणि सभापती बाळासाहेब सोळसकर यां
रशिया-युक्रेन युद्धाच्या झळ भारताला; जीडीपी घटण्याची शक्यता
रशिया-युक्रेन युद्धाच्या झळा भारताला ही बसणार आहेत. पुढील आर्थिक वर्षात भारताच्या सकल आर्थिक उत्पन्नावर (GDP) त्याचा परिणाम दिसून जीडीपी घटण्याची शक्यता आहे . इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, रुसो-युक
खरेदी केंद्रावरील अटी-नियम शेतकऱ्यांच्या मुळावर; शेतकऱ्यांपुढे गंभीर प्रश्न
एक ना अनेक संकटावर मात करुन शेतकरी उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी खरेदी केंद्रावरील अटी-नियम हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. आता रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी आण
पाम तेल महागले; ५० वर्षात पहिल्यांदाच एवढी दरवाढ
युक्रेनमधून खाद्यतेल आयात करतो. सध्या दोन्ही देशात युद्धाच्या तणावामुळे खाद्यतेलाची आयात बंद आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठा प्रमाणत साठवणूक केल्याची शक्यता आहे. एकेकाळी पामतेल २० ते २५ रुपये प्रति कि
सोयाबीन ७३.५० रुपये प्रतिकिलो; दरात आणखी वाढ होण्याची शक्यता
सबंध चार महिन्याच्या हंगामात जे झाले नाही. ते हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनबाबत पाहवयास मिळत आहे. आतापर्यंत दरात वाढ झाली तरी मोठ्या प्रमाणात आवक झालेली नव्हते. पण गेल्या 15 दिवासांपासून वाढत्या द
दोन दिवसात पुन्हा पावसाची शक्यता; शेतकरी हवालदिल
सध्या नैसर्गिक परिस्थितीमुळे शेती व्यवसाय हा फारच जिकिरीचा होऊन बसला आहे. संकटा मागून संकटांची मालिका शेतकऱ्या मागे सुरु आहे.\r\nहवामान बदलाचा विपरीत परिणाम होऊन शेती उत्पादनावर होत असून त्यामुळे शेतक