Latest News
मुंबई APMCफळ मार्केटमधील सीसीटीव्ही बंद; मार्केट उपसचिव पाठपुरावा करून बेहाल
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये सातत्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. शिवाय आता येऊ घातलेल्या आंबा हंगामात मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार असल्याने बंद सीसीटीव्ही सुरु करण्याची मागणी बा
स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाचा पुढील टप्पा; बुलढाण्यात टायर जाळून रास्ता रोको सुरु
शेतीला दिवसा दहा तास वीज आणि चुकीच्या वीजबिलांची दुरूस्ती करून द्या, या मागणीसाठी २२ फेब्रुवारीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं कोल्हापूरच्या महिवितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरूच आहे. स्वाभिमानीचे
सतत बदलते हवामान, ठरतंय गंभीर आजाराला निमंत्रण. वाचा सविस्तर
बदलत्या हवामानामुळे जगात फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. जगाबरोबरच भारतातही फुफ्फुसाचा कर्करोग वेगाने वाढत आहे. त्याचे मुख्य आहे कारण आहे ते म्हणजे माणसांचे धुम्रपान. धुम्रमान करणाऱ्य
अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काय? बळीराजाचे अधिवेशनकडे डोळे
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. ३ मार्च ते २५ मार्च या कालावधित अधिवेशन पार पडणार असून राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला स
शेतकऱ्यांकडून ५१ कोटींचा थकीत वीज देयकांचा भरणा
महाकृषी ऊर्जा अभियानअंतर्गंत हिंगोली जिल्ह्यातील ३६ हजार ७०६ शेतकऱ्यांनी २५ कोटी ७ लाख रुपये, तर परभणी जिल्ह्यातील ४१ हजार ९१३ शेतकऱ्यांनी २५ कोटी ९५ लाख रुपये थकीत वीज देयकाचा भरणा केला आहे. एकूण ७८
कांदा दरात घसरण; शेतकरी चिंताग्रस्त
राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो, हे जरी वास्तव असलं तरी मात्र यामध्ये सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा वाटा आहे. देशाच्या एकूण कांदा उत्पादनात राज्याचा मोठा