Latest News
जळगावमध्ये केळी समूह विकास केंद्र – शेतकऱ्यांसाठी जागतिक बाजारपेठेचे दरवाजे उघडे
जळगाव जिल्ह्यातील केळी पिकाला केंद्र सरकारकडून ‘समूह विकास केंद्र’ दर्जा मिळाला असून, या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत थेट प्रवेश मिळणार आहे. निर्यात, पायाभूत सुविधा आणि आर्थिक सहाय्यामुळ
राज्यातील सर्व गावांत ‘फार्मर कप’; 15 हजार शेतकरी उत्पादक गट स्थापन करण्याचा संकल्प
राज्यातील सर्व गावांत ‘फार्मर कप’ उपक्रम राबवला जाणार असून २०२६-२७ पर्यंत १५ हजार शेतकरी उत्पादक गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि नैसर्गिक शेतीला चालना देण
सणासुदीत दिलासा! ‘भारत’ ब्रँडचे तांदूळ, पीठ आणि कांदा आता परवडणाऱ्या दरात
केंद्र सरकारच्या उपक्रमामुळे ‘भारत’ ब्रँडचे तांदूळ, गव्हाचे पीठ आणि कांदा बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होणार. नाफेडच्या फिरत्या व्हॅन आणि प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये विक्री सुरू.
बाजार समितीच्या उत्पन्नवाढीचा मंत्र —शिस्त, टीमवर्क आणि नव्या संधी : प्रशासक विकास रसाळ
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासक विकास रसाळ यांनी शिस्त, टीमवर्क आणि नवीन संधींवर भर देत उत्पन्नवाढीचा नवा मार्ग दाखवला. शेतकरी, व्यापारी, अधिकारी व कर्मचारी यांची एकत्रित कामगिरी समितीला सबळ क
भारताचे सर्वात मोठे कंटेनर टर्मिनल उद्घाटन महाराष्ट्र समुद्री क्षेत्रातील महासत्ता बनेल – मुख्यमंत्री फडणवीस
जेएनपीए आणि पीएसए मुंबई कंटेनर टर्मिनल फेज-2 च्या उद्घाटनामुळे भारताला सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र मिळाले. महाराष्ट्र पुढील शंभर वर्षांसाठी समुद्री क्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयास येईल.
मुंबई APMC प्रशासनाचा बेजबाबदारपणा; न्यायालयीन फटक्याने APMC च्या धोरणात्मक निर्णय पूर्णविराम!
मुंबई APMC वर न्यायालयाचा संताप! विधी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे उच्च न्यायालयाने समितीला धोरणात्मक निर्णय घेण्यास मज्जाव केला. पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.