Latest News
शेतकऱ्यांचे 1 लाख 60 हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई: शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प –
रणधुमाळीला सुरुवात… लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात; 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान, 4 जूनला निकाल
नई दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
लोकशाहीच्या उत्सवात इतके कोटी मतदार ! महिला मतदार बजावतील मोठा रोल
नवी दिल्ली : अखेर लोकसभेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यावेळी भारतीय मतदार राजाची पॉवर किती मोठी आहे, हे उभ्या जगाला कळले.
सातारा लोकसभा : साताऱ्याच्या जागेवरुन भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू; तर दुसरीकडे शरद पवारांची मोर्चेबांधणी
नवी मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना भारतीय जनता
कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरून शरद पवार, राहुल गांधी यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल
नाशिक: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात आली असून आज (ता.१४) नाशिकच्या चांदवडमध्ये आली.
वाढता पारा, रमजान मुळे केळी, आंबा, पपई, कलिंगड आणि खरबुजाची मागणी वाढली.
एका दिवसात १०० टन कलिंगडाची विक्री -रमजानचा पवित्र महिना सुरू आहे़ रोजा (उपवास) सोडण्यासाठी फळांचा वापर वाढला